जगण्याच्या स्पर्धेत प्रत्येकाला बरेचदा अपयश येते आणि आपण खचून जातो परिणामी आपलं आयुष्य दुखाच्या खाईत लोटलं जाते. काहीजण जाणीवपूर्वक नशिबावर अवलंबून राहतात पण केवळ नशीबावरच अवलंबून राहण हा काही शहाणपणाचा भाग नाही....
कारण आयुष्याच्या रणांगणातुन जे पळ काढतात ते कधीच जिंकत नाहीत व् जे जिंकतात ते कधीच पळ काढत नाहीत. म्हणूनच अपयशी, नाउमेद, निराश व चिंताग्रस्त मनाला आशेची किनार व यशाची झालर मिळवून देण्यासाठी 'सिंहासन' चित्रपटातील आशा भोसलेंनी गायलेले हे गाणे नक्कीच अप्रतिम आहे.